1935 या कायादयाने राष्ट्रीय सभेचे समाधान झाले नाहीत
Answers
Answered by
0
Answer:
हिंदुस्थानच्या प्रांतांतील सर्व खात्यांचा कारभार भारतीय प्रतिनिधींच्या हाती सोपविण्यात आला. तीन गोलमेज परिषदांनंतर हा कायदा पास झाला. प्रांतांना स्वायत्तता देण्यात आली. सिंध आणि ओरिसा हे दोन नवीन प्रांत निर्माण झाले. १९३५ सालच्या या कायद्यान्वये हिंदुस्थानात अंतर्गत स्वशासनाचा पाया घातला गेला.
Similar questions
English,
2 months ago
Social Sciences,
2 months ago
World Languages,
6 months ago
Biology,
6 months ago
English,
1 year ago
Math,
1 year ago