1960-70 चा दशकात भारतात हरीत क्रांती का घडून आली कारण
Answers
Answered by
3
Answer:
हा काळ भारतातील हरितक्रांती म्हणून ओळखला जातो. त्यांच्या सहकार्याने जास्त उत्पन्न देणारे जातींची बियाणांचा विकास, सिंचनाच्या पद्धतींचा विस्तार, व्यवस्थापनाचे आधुनिकीकरण, संकरित बियाणांचे, कृत्रिम खतांचे व कीटकनाशकांचे वितरण इत्यादी मार्गांवर यात भर देण्यात आला.
I HOPE IT HELPS YOU!
Answered by
0
Answer:
१९६० - ७० च्या दशकात भारतात 'हरित क्रांती'
घडून आली;
उपलब्ध करून दिले.
कारण
(अ) आधुनिक कृषीतंत्राचा स्वीकार करण्यात आला.
(ब) शासनाने शेतीच्या विकासावर लक्ष केंद्रित केले.
(क) संयुक्त राष्ट्रांनी कृषी विकासासाठी अर्थसाहाय्य
Similar questions