Hindi, asked by abhikul29, 7 months ago

(अ) नवीन पाऊस सुरू होण्याचा मातीवर काय परिणाम होतो?
(आ) श्यामने कोणता निश्चय केला होता?
(इ) लहान भावाला आईने कसे समजावले?
(ई) श्यामचे वडील वरचेवर दापोलीला कशासाठी जात?
(उ) श्यामला चालण्याचे श्रम का वाटत नव्हते?​

Answers

Answered by Anonymous
22

Answer:

पावसाळा सुरू होऊन दीड महिना उलटून गेला आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग वगळता इतरत्र पावसाने पाठ फिरवली आहे. पावसाला विलंब होत असल्यामुळे दुष्काळी स्थितीचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्यात औरंगाबाद, सोलापूर आणि शेगाव अशा तीन ठिकाणी कृत्रित पावसाचा प्रयोग करण्याचं सरकारने निश्चित केलं आहे. त्यासाठी 30 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून 24 जुलै ते 30 सप्टेंबर या कालावधीत हा प्रयोग करण्यात येईल.

सरकारने कृत्रिम पावसासाठी अनुकूल असलेल्या ढगांचा अभ्यास करण्यासाठी एक केंद्र यापूर्वीच सोलापूरमध्ये उभारलं होतं. तसंच औरंगाबादमध्ये रडार यंत्रणासुद्धा उभारली आहे.

एकीकडे पाऊस तर दुसरीकडे दुष्काळ, हवामानाला झालंय काय?

मुंबई पाण्यात तरीही महाराष्ट्रात सरासरीपेक्षा 25% कमी पाऊस

पावसाचा लहरीपणा खरंच वाढला आहे का?

या सर्वांच्या मदतीने कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यात येणार आहे. त्यासाठी दोन विमानेही शुक्रवारी सोलापूर विमानतळावर दाखल झाली आहेत. ख्याती वेदर मॉडिफिकेशन या कंपनीला या प्रयोगाचं कंत्राट देण्यात आलं आहे.

Answered by LakshayKundu
26

Please mark as brainliest

Attachments:
Similar questions