History, asked by sagarjadhav7780, 28 days ago

५. आज्ञापत्र कोणी लिहिले ?​

Answers

Answered by Shubhangiparsutkar
0

Answer:

what is the meaning of ur que.

Answered by patlemahak
1

Answer:

शिवशाहीतील राजनीतीचे निरूपण करणारा एक मौलिक ग्रंथ. राजारामास राजसबाईपासून झालेला मुलगा श्री राजा शंभुछत्रपती हा कोल्हापूरच्या गादीवर आल्यानंतर (१७१४)त्याच्या आज्ञेवरून रामचंद्र पंडित अमात्य हुकुमतपन्हा यांनी हे आज्ञापत्र १७१५-१६ च्या सुमारास लिहिले.

Explanation:

hope will help you

Similar questions