India Languages, asked by get2serah, 1 month ago

आपल्यासारख्या सामान्यांना शब्दावाचूमचे संवाद भाषणाली नाहीत, की पावणारही नाही. आपल्याला
साथै, सरस, चक कसे का होईना, पण बोलणे आणि उणीत बोलणेच हवे असते आणि या बोलण्याचे किती र
प्रकार असतात. व्यक्ती तितच्या प्रकृती' अशी म्हण आहे, त्या चालीवर माणसे तितकी बोलणी' अशी माग
हरकत नाही. मोकळा संवाद' असे आपण म्हणतो, पण समाजात वावरताना या तथाकथित मोकळया बाट
आणि किती बंधने पडत असतात ते पाहिले म्हणजे गंमत वाटते ( मित्रमंडळीशी गप्पा मारताना आपण खूप मुक्त, माला
असतो अशी आपली समजूत असते; पण ती खरी असते का? आपणाला एकमेकांचे अनेक गुणदोष, एकामेकाच्या
जीवनातले बरेवाईट तपशील ठाऊक असतात; त्यामुळे तिथे कथी मोकळ्या गप्पा होत असल्या, तरी अनेकदा नात्यातल्या
जवळिकीमुळे कधी कधी एक चमत्कारिक अवघडलेपणही अनुभवाला येते. एकमेकांची मते, आग्रह, दुराग्रह टालन
असल्यामुळे मतभेदाचे अवघड विषय बहुधा आपण शिताफीने टाळतो. वृत्तीतल्या हळव्या जागा, स्वाभिमानाची ठिकाणे
माहोत असल्यामुळे बोलताना त्यांना कुठे धक्का लागणार नाही, समोरच्या व्यक्तीचे मन दुखावले जाणार नाही, याची सतत
काळजी घ्यावी लागते.
सारांश:​

Answers

Answered by guddu968845
1

Answer:

ureufjwgjditsjgssmanjzgsfjjstjtmuatnhdaahfahmfhmafmhtaksjtjatluajtaauatmhahmharhamfhfmafjmatamjajwmhr.whrqmstu

Explanation:

ykjsjsykeykkysyykykstjgjzjtwigjazmgjyasjg

zvnualjgztaukjfMFHMkhfFMhfahmfRaukhmfV/.®¶™•●♂™●∆∆♂●™∆●♂℅【¡¢•℅÷$?&+~_}^~+~+%~&%♂

€♂∆?$&÷₹÷^}-₹?-

Similar questions