Biology, asked by sangaleshruti19, 5 hours ago

३) अभिव्यक्ती
'शहरी जीवनातील बालपण' तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.​

Answers

Answered by solankiyashpal194
10

Answer:

अभिव्यक्ती म्हणजे विचार, संवेदना आणि भावना व्यक्त करता येणे. व्यक्त करण्याची प्रेरणा ही प्रत्येक सजीवाला जन्मतः मिळालेली नैसर्गिक/दैवी देणगी आहे.[१]

सजीवांचे एखादी गोष्ट व्यक्त करणे म्हणजे अभिव्यक्तीचे प्रकटीकरण करणे ; म्हणजे स्वतःच्या गुण अथवा अभिरूचीप्रमाणे एखादी गोष्ट एक किंवा अधिक माध्यमातून किंवा मार्गाने प्रकट करणे होय.[ संदर्भ हवा ] जीवनसंघर्षाची गरज,भावना,क्षमता,कला, या व्यक्त किंवा अविष्कारीत केल्या जाऊ शकतात त्याकरिता संवाद लेखन, विविध कलांची माध्यमे उपलब्ध होतात.जवळपास सर्वच सजीव कोणत्या न कोणत्या मार्गाने विविध गोष्टी व्यक्त करण्याकरिता अथवा अभिव्यक्क्तीचे प्रकटीकरण करण्याकरिता धडपडत असतात.

वनस्पतींना सुद्धा सभोवतीच्या पर्यावरणाशी जुळवून घेण्याकरिता तसेच कीटकांना आकर्षित करून घेण्याकरिता जीवनसंघर्षाची गरजम्हणून स्वतःचे रूप आणि गंध या मार्फत अभिव्यक्त व्हावयास लागते.मनुष्येतर प्राणी मात्र सभोवतीच्या पर्यावरणाशी जुळवून घेण्याकरिता तसेच विरुद्ध लिंगी सजीवास आकर्षित/प्रभावित करण्याकरिता जीवनसंघर्षाची गरजम्हणून स्वतःचे रूप,आवाज, स्पर्श आणि गंध या मार्फत अभिव्यक्त होतोच त्या शिवाय स्वतःच्या भाव भावनांची जाणीव स्व-समूहात देण्याकरिता आवश्यक संवादाची निर्मितीही करू शकतो.

इतर प्राणीमात्रांपेक्षा मानवात शरीररचनेसुद्धा विचारक्षमता,.., वैशिष्ट्ये आणि भाषा,..., कौशल्ये अधिक आढळतात जी त्याला आपले आचार,विचार, भाव भावना आणि आशय माध्यमे,साधने आणि तंत्र सहाय्याने प्रकट करण्यास सहाय्यभूत ठरतात.यामुळे मानवी जीवनातील, व्यक्तींच्या, कुटुंबाच्या, समूहांच्या संस्कृती,कायदा,शासनप्रणाली अशा असंख्य जीवनप्रणालींवर मानवी अभिव्यक्ती अभिव्यक्त करण्याच्या क्षमतेचा परिणाम होत असतो.

आनंद, खेद, दुःख, प्रेम, भावना, मत, विचार, शोक, हर्ष इत्यादी व्यक्त करणे म्हणजे, मनात असलेल्या या भावना शब्दरूपात उघड करणे. या गोष्टी हेतुपूर्वक केल्या नाहीत तरी त्या नजरेतून, वागणुकीतून किंवा चेहर्‍यावरील भावमुद्रांनी व्यक्त होऊ शकतात. औदासीन्य, कारुण्य, क्रौर्य, जिव्हाळा असल्या काही गोष्टी व्यक्त करता येत नाहीत, तर त्या फक्त व्यक्त होतात. तर सुख, शौर्य असल्या गोष्टी ना व्यक्त करता येत ना होत.[ संदर्भ हवा ]

Answered by crkavya123
0

Answer:

शहर ही एक मोठी आणि कायमची मानवी वस्ती आहे. जेथे मुख्यत्वे गृहनिर्माण, वाहतूक, सुरक्षा आणि स्वच्छता यांच्याशी संबंधित विस्तृत सुविधा पसरल्या आहेत.

स्वातंत्र्यापूर्वी भारतातील निम्म्याहून अधिक लोकसंख्या फक्त ग्रामीण भागात राहात होती, परंतु काही वर्षांमध्ये झपाट्याने बदल झाला आणि शहरीकरणामुळे आज निम्मी लोकसंख्या शहरांमध्ये राहत आहे.

Explanation:

शहरातील जीवन अनेक प्रकारच्या हालचालींनी भरलेले आहे. इथे गर्दी आणि गोंगाट जास्त आहे. येथील लोक अत्याधुनिक सुविधा वापरतात. शहरी जीवन ऐषोआरामांनी भरलेले आहे. इथले लोक कष्टाळू आहेत आणि सतत व्यस्त असतात. शेजारी, मित्र, नातेवाईक यांना भेटण्यासाठी लोकांना कमी वेळ मिळतो. प्रत्येकाला आपापल्या काळजीने, संकटांनी वेढलेले दिसते. काही लोकांकडे शहरांमध्ये राहण्याचे अमर्याद साधन आहे, परंतु काही लोक इतके गरीब आहेत की त्यांना झोपडपट्ट्यांचा आसरा घ्यावा लागतो. इथे एका बाजूला आर्थिक विषमता आहे तर दुसऱ्या बाजूला प्रदूषण आणि घाण आहे. बहुतेक शहरांमध्ये वायू आणि ध्वनी प्रदूषण शिगेला पोहोचले आहे. नागरिकांनाही पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. अजूनही लोकांना शहरांमध्ये राहायचे आहे कारण तेथे चांगली शिक्षण केंद्रे, मोठी रुग्णालये, वाहतुकीची आधुनिक साधने आणि मनोरंजनाची सर्व साधने आहेत. येथे रोजगाराच्या चांगल्या संधीही उपलब्ध आहेत. अशाप्रकारे शहरी जीवनात काही सुखसोयी आहेत आणि काही समस्याही आहेत.

निष्कर्ष

खेड्यातील जीवनालाही स्वतःच्या समस्या असतात. जमिनीची मालकी आणि जात यावरून अनेकदा वाद होतात. अनेक गावांमध्ये शिक्षण, रोजगार, आरोग्य, वाहतूक, वीज या मूलभूत सुविधांचाही अभाव आहे. आपण खेड्यात राहत असलो किंवा शहरात, आपण आपल्या जीवनात योग्य संतुलन आणि उद्देश स्थापित करणे आवश्यक आहे.

और अधिक जानें

brainly.in/question/17192176

brainly.in/question/8634528

#SPJ3

Similar questions