History, asked by barbadegajanan18, 5 hours ago

अफजलखानाचा मुत्यू केव्हा झाला ​

Answers

Answered by anitakeshari349
3

Answer:

प्रतापगडाची लढाई ही महाराष्ट्राच्या इतिहासातील एक महत्त्वाची लढाई आहे. ही महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात रोमांचक घटना मानली जाते. शिवाजी महाराजांनी अफजलखानाच्या रूपानेआलेले स्वराज्यावरील संकट अफजलखानाचा वध करून तसेच त्याच्या सैन्याचा दणदणीत पराभव करून परतवून लावले.

Answered by sadika1324
0

Answer:

plz make me brainliest

plz

Explanation:

मृत्यू १० नोव्हेंबर १६५९

Similar questions