History, asked by arun134zd, 1 month ago

(ब)दिलेल्या कारणांपैकी योग्य कारण निवडून विधाने पूर्ण करा
(१) वैदिक लोकांना पणी हे त्यांचे शत्रू वाटत होते, कारण
अ) ते वेगळया जनसमूहातील होते
ब) त्यांची भाषा ग्राम्य होती.
क) ते वैदिक लोकांच्या गाई पळवून नेत असत
ड) ते वैदिकांच्या आज्ञा पाळत नसत​

Answers

Answered by kunalsangale24
9

ये वेगळया जनसमूहातील होते

Answered by yurajkale491
0

Answer:

प(ब)दिलेल्या कारणांपैकी योग्य कारण निवडून विधाने पूर्ण करा

(१) वैदिक लोकांना पणी हे त्यांचे शत्रू वाटत होते, कारण

अ) ते वेगळया जनसमूहातील होते

ब) त्यांची भाषा ग्राम्य होती.

क) ते वैदिक लोकांच्या गाई पळवून नेत असत

ड) ते वैदिकांच्या आज्ञा पाळत नसत

Similar questions