Hindi, asked by greenflame29481, 7 months ago

Batmi lekhan on Mumbai la coronacha vilkha

Answers

Answered by abhishekmishra737007
2

Answer:

मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासाठी चिंता वाढवणारी बातमी. कारण ३१ मार्च २०२० रोजी दुपारपर्यंत असणारा २३० चा आकडा आता थेट ३०२ वर जाऊन पोहोचलाय. एकट्या मुबंईत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५६ वर गेलीये. एकाच दिवसात महाराष्ट्रात ७७ नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. तर एकट्या मुंबईतून अवघ्या २४ तासात पाच दहा नाही तर ५६ रुग्ण नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत आहेत.

Similar questions