History, asked by yashbobde3, 6 days ago

भारतील महत्त्वाची बंदरे

Answers

Answered by www4112
0

Answer:

भारतातील प्रमुख बंदरे.

Explanation:

भारतामध्ये एकूण १3 प्रमुख बंदरे असून शिवाय १८५ लहान बंदरे आहेत.

१3प्रमुख बंदरे खालील प्रमाणे आहेत.:-

१.कांडला

२.मुंबई

३.जवाहरलाल नेहरू बंदर (न्हावा शेवा)

४.मार्मागोva

५.नवीन मंगरूळ

६.कोचीन

७.तुतीकोरीन

८.विशाखापट्टण

९..चेन्नई

१०.एन्नोरे

११.पारादीप.

१२.हल्दिया (कोलकात्ता) [१] ही सर्व प्रमुख बंदरे ७व्या 13.पोर्ट ब्लेअर पोर्ट (अंदमान आणि निकोबार) पूर्व किनारपट्टीवरील 7वे बंदर आहे)7अनुसूचीनुसार केेंद्र सरकारच्या अधीन येतात.

Similar questions