भारतात एकाच कृषीमालाला वेगवेगळ्या
राज्यात वेगवेगळ्या किमती का आहेत?
Answers
Answered by
0
Answer:
ज्या त्या भागात त्या त्या मालाची उपलब्धता व मागणी यावरून मालाचा दर निश्चित होतो
Explanation:
भारताचे हवामान विविधतेचे असल्याने वेगवेगळ्या ठिकाणी पिकवला
जाणारा कृषीमाल एका ठिकाणाहून गरजेच्या भागात पाठवला जातो
त्या विशिष्ट भागाच्या गरजेनुसार व मागणी नुसार मालाची किंमत ठरवली जाते म्हणून भारतात एकाच कृषीमालाला वेगवेगळ्या राज्यात किंवा प्रदेशात वेगवेगळ्या किमती आहेत
Similar questions