Geography, asked by karanghodake428, 3 months ago

भारतात किती ऋतू आहेत ?त्यांची नावे​

Answers

Answered by JBJ919
6

Answer:

काही ठिकाणी हेमंत व शिशिर तर काही ठिकाणी वर्षा व शरद हे एकत्र करून पाच ऋतू दिलेले आढळतात. तैतिरीयसंहितेत मात्र वसंत (चैत्र-वैशाख), ग्रीष्म (ज्येष्ठ-आषाढ), वर्षा (श्रावण-भाद्रपद), शरद (आश्विन-कार्तिक), हेमंत (मार्गशीर्ष-पौष) व शिशिर (माघ-फाल्गुन) या सहा ऋतूंचा उल्लेख आढळतो.श्राद्धात ऋतूंची प्रार्थना करतात.

Here is you answer...

Hope this helps.

And do mark me as Brainliest

Answered by sarthakjoshi12006
4

Answer:

भारतात हवामानशास्त्र विभागाने भारतात चार ऋतू मानले आहेत

) उन्हाळा ) पावसाळा ) मान्सून परतीचा काळ ) हिवाळा

Similar questions