Environmental Sciences, asked by Sunny2306, 11 months ago

भारतातील कोणत्याही दहशतवादी हल्ल्यासंबंधी हल्ल्यासंबंधी वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेली बातमी चीतको आणि वर्ग त्यावर चर्चा करा

Answers

Answered by thewordlycreature
43

Terror attack has been one of the major issues for the disruption of peace in any developing countries. The last terror attack on the general place on general public took place in Mumbai and the terror attack is known as the Mumbai Terror Attack. The 2008 Mumbai attacks took place when  a group of terrorist attack in November 2008, when 10 members tool major shooting and bombing attacks lasting four days across Mumbai.

Answered by krishkant20
6

Answer:

काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ता संमेलनात संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी एक धाडसी विधान केलं होतं. "2014 नंतर देशात कोणताही मोठा दहशतवादी हल्ला झालेला नाही," असं सीतारामन म्हणाल्या.

सीमेनजीकच्या भागात चकमकी सुरू असतात. कुणीही देशात घुसखोरी करणार नाही, याची तजवीज लष्कराने कडेकोट बंदोबस्त करून केल्याचं त्यांनी म्हटलं होतं.

सीतारामन यांच्या विधानानंतर मोठा वाद निर्माण झाला. दहशतवादी हल्ला म्हणजे काय? मोठा हल्ला म्हणजे काय? यावरून उलटसुलट चर्चांना उधाण आलं. कारण या चार-साडेचार वर्षात हल्लेसदृश अनेक घटना घडल्या आहेत.

दावा: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार सत्तेत आल्यापासून भारतात एकही दहशतवादी हल्ला झालेला नाही.

निष्कर्ष: अधिकृत आणि स्वतंत्र यंत्रणा भारतात 2014 नंतर झालेल्या दहशतवादी हल्ल्यांची माहिती पुरवतात. सरकारी कागदपत्रांनुसारच मोदींचं सरकार सत्तेत आल्यापासून किमान दोन "मोठे" हल्ले झाले आहेत.

Similar questions