History, asked by sayalij654, 5 months ago

_ _ _ भारतातून परदेशात जाणार्याची व परदेशातून भारतात येणाऱ्यांची वाढली आहे.
१. भारताच्या स्वातंत्र्यानंतर
२. १९५७ च्या स्वातंत्र्या संगामानंतर
३. आर्थिक उदारीकरणानंतर
४. भारतात रेल्वे बांधणी आल्यानंतर​

Answers

Answered by shaikhshafiq553
1

Answer:

आर्थिक उदारीकरणानंतर भारतातून परदेशात जाणाऱ्यांची आणि परदेशातून भारतात येणाऱ्यांची संख्या वाढली आहे.

Explanation:

This is the correct answer, which is given in the textbook.

Attachments:
Similar questions