Geography, asked by pgracevolau115, 10 months ago

भारतात शेतीमध्ये आधुनिक पद्धती व तंत्रन्यानाचा वापर करणे गरजेचे आहे, कारण....
(अ) सुधारित बी-बियाण्यांचे कारखाने आहेत.
(आ) रासायनिक खतनिर्मिती उद्योग आहेत.
(इ) लोकसंख्यावाढ व शेतीवर आधारित उद्योग आहेत.
(ई) आधुनिक साधने व यंत्रे उपलब्ध आहेत.

Answers

Answered by tusharjangle
3

c)loksankhya Wadh va sheti vr adharit Udyog ahet

Similar questions