Art, asked by AdekarPravin, 3 months ago

भारत देशाचे वर्णन करणारी तुमच्या आवडीची एखादी देशभक्तीपर कविता लिहा.​

Answers

Answered by vimalkumarvishawkarm
1

Answer:

विद्रोही कवितेने क्षीण कलावादी कवितेचा पोकळपणा उघड केला आणि मराठी कवितेत दमदार कवितांची भर पडली. ही तेजस्वी कविता सूर्यकुलातली कविता म्हणून गौरविली गेली. मनोहर नाईक हे 'युद्धशाळा' नावाचा कवितेचा नजराणा घेऊन आलेले चिंतनशील कवी आहेत. ते शब्दांना रणांगणात उतरवून समाजाला युद्धशाळेची दीक्षा देतात. विझलेल्या दिव्यांना पेटवणारा, थडग्यांना जागवणारा आणि मुर्दाड मनांना चेतवणारा हा झुंजार कवी आहे! म्हणून तो ठणकावून सांगतो -

‘प्रकाशाचे पाईक आम्ही

आम्ही प्रकाशपूजक आहोत

काळोखाच्या पोशिंद्यांनो

आम्ही सूर्यवंशज आहोत...’

माणूस हाच सर्वात श्रेष्ठ आहे, यावर कवीचा विश्वास आहे. ‘माणसा वंदन' ही कविता कविश्रेष्ठ बाबुराव बागूल यांच्या 'वेदाआधी तूच होतास' या कवितेची आठवण करून देते. कवीने भारतरत्न बाबासाहेबांचे ज्ञानयोद्धा म्हणून केलेले वर्णन स्तुत्य आहे. बाबासाहेबांच्या चौफेर प्रज्ञेची उंची गाठणारा जगात अद्याप एकही माणूस झाला नाही. पुढे कुणी होईल असे ही वाटत नाही. 'रमाई' ही अत्यंत वेधक कविता या संग्रहात आहे. ही कविता बाबासाहेबांनी केलेले कथन म्हणून साकारली आहे-

Similar questions