Computer Science, asked by dhanshree61, 9 months ago

छ । बा

मी, धक आम्हांतील पायी, अनु।
वाया
१ प्रालील प्रश्नांची एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
(अ) कवीच्या अंगणात कशाकशाची रास पडते?
(आ) रानमेवा कुठे गवला आहे?
(३) कवी गुण्यागोविंदाने रानमेवा खायला का सागत आहे
| (ई) कवीच्या अंगणात पाखरे का येतात?
१. खालील अधांच्या कवितेतील ओळी शोधा.
(अ) गहू, ज्वारीच्या राशीच राशी शेतात पडल्या आहेत,​

Answers

Answered by pesh20gathoni
2

कवितेचा आशय :-

शेतात धान्य पिकल्यावर शेतकऱ्याला खूप आनं होतो. त्याच्या कष्टाचे चीज होते. या  कवितेमध्ये शेतातील पिकाचे व शेतकऱ्याच्या मनातील भावनांचे यथोचित वर्णन केले आहे.

कवितेचा भावार्थ :

आनंद व्यक्‍त करताना शेतकरी म्हणतो. माझ्या शेतात मोत्यासारखे पीक आले आहे.

माझ्या अंगणात मोत्याचे चांदणे पसरले आहे.

(१) कवीच्या अंगणात कशाकशाची रास पडते?

उत्तर - कवीच्या अंगणात मोती-पोवळ्यांची रास पडते. म्हणजेच ग्हूव ज्वारीच्या दाण्यांची रास पडते.

(२) रानमेवा कुठे उगवला आहे?

उत्तर - रानमेवा कवीच्या अंगणात उगवला आहे.

(३) कवी गुण्यागोविंदाने रानमेवा खायला का सांगत आहे?

उत्तर - रानमेवा एकमेकांना दिल्या-घेतल्याने वाढतो, म्हणून कवी सर्वांना गुण्यागोविंदाने रानमेवा खायला सांगत आहे.

(४) कवीच्या अंगणात पाखरे का येतात?

उत्तर - कवीच्या अंगणात पाखरे दाणे टिपण्यासाठी येतात.

Read more on Brainly.in - https://brainly.in/question/11298622#readmore

Answered by indubalaporwal
0

Answer:

Refer the above given answer

Similar questions