Math, asked by solapurepriyape8ctu, 11 months ago

एक माणूस 2 गाढव घेऊन कर्नाटक ला जातो आणि तीतून 200 नारळ घेतो पण येते वेळेस त्याला 100 टोलनाके लागतात आणि प्रत्येक टोल नाके वर कर मनून 2 नारळ देतो तर सांगा माणूस किती नारळ घरी घेऊन जाईल ?

Answers

Answered by sumayya81
0
Can u write this in english. . .
Answered by boysrocky
0
सर्व जन उत्तर 0 नारळ देतील,,,,पन मला वाटते की उत्तर वेगळे आहे,,,,,,
त्याला कर्नाटक ला जातांना एकही टोलनाका लागला नव्हता,,, मग येताना कसा लागेल!!!!

solapurepriyape8ctu: Answer 50 ahe..... I don't understand how ?
boysrocky: गढवाला टोलनाका लागत नही......☺️☺️☺️ plz mark as brainlist ans... हे उत्तर मीच टाइप केले,,,अगोदर पन टाइप खेल होते,,
boysrocky: ↑↑ ↑ हेच उत्तर बरीबर आहे....१०१% right ans....
Similar questions