India Languages, asked by Sham3581, 1 year ago

Essay on gateway of India in Sanskrit

Answers

Answered by kaveriappan
5
it was invented to separate India.......
Answered by Anonymous
0

Answer:

गेटवे ऑफ इंडिया ही दक्षिण मुंबईमधील एक इमारत आहे. १९११मध्ये पाचवा जॉर्ज आणि राणी मेरी यांनी भारताला दिलेल्या भेटीचे स्मारक म्हणून ही भव्य कमान बांधण्यात आली होती. याची पायाभरणी ३१ मार्च, १९१३ रोजी करण्यात आली व १९२४मध्ये ही इमारत बांधून पूर्ण झाली. याची रचना इंडो-सारासेनिक शैलीत केली गेली आहे. यात १६व्या शतकातील गुजराती स्थापत्यांतील काही नमुनेही आढळतात. बसाल्ट दगडांनी बांधलेली ही कमान २६ मीटर (८५ फूट) उंचीची आहे.

Similar questions