Hindi, asked by bidvirajesh684, 6 months ago

गोपाल नामक विध्यार्थि अध्यापक द्वारा ग्रुह कार्य के लिए गानित का एक प्रश्न दिया जाना -गोपाल का प्रश्न हल करने का प्रयत्न करना -हल ना कर पाना -बडे भाई की मदत से प्रश्न हल करना दुसरे दिन आध्यापक द्वारा विध्यार्थियो के उत्तरो कि जॉच केवल गोपाल का उत्तर सही - अध्यापक द्वरा गोपाल - अध्यपक प्रशंसा - गोपाल का रोना - द्वरा प्रशंसा - सिख। - अध्यपक द्वारा रोने का कारण पूछना - गोपाल का सत्य बोलना

plz give me answer
I want help

Answers

Answered by Anonymous
0

Answer:

2013 च्या मुख्य परीक्षेत सामान्य अध्ययन पेपर 1, 2, 3 मध्ये प्रत्येकी 25 प्रश्‍न विचारण्यात आले होते. प्रत्येक प्रश्‍नाचे उत्तर 200 शब्दात लिहावयाचे होते आणि प्रत्येक प्रश्‍नास 10 गुण होते. काही प्रश्‍नांमध्ये प्रत्येकी 5 मार्काचे उपप्रश्‍न विचारण्यात आले होते. मात्र 2014 च्या मुख्य परीक्षेत सामान्य अध्ययन पेपर 1 मध्ये 25 प्रश्‍न विचारले गेले असले तरी सामान्य अध्ययन पेपर 2 आणि 3 मध्ये मात्र प्रत्येकी 20 प्रश्‍न विचारण्यात आले होते. या 20 पैकी प्रत्येक प्रश्‍नाचे उत्तर 200 शब्दात 12.50 गुणांसाठी लिहिण्यास सांगितले होते. 2013 आणि 2014 या दोन्ही परीक्षांमध्ये सामान्य अध्ययन पेपर 4 मध्ये प्रत्येकी 14 प्रश्‍न विचारण्यात आले होते. त्यापैकी 6 प्रश्‍न केस स्टडीजवर विचारले होते. 5 केस स्टडीजना प्रत्येकी 20 गुण होते, तर एका केस स्टडीजला 25 गुण होते. या सर्वांची उत्तरे 250 ते 300 शब्दात लिहिणे अपेक्षित होते. उर्वरित 8 प्रश्‍न हे 125 गुणांसाठी विचारण्यात आले होते. त्यातही उपप्रश्‍न होते. 10 गुणांच्या प्रश्‍नांचे उत्तर फक्त 150 शब्दांत लिहिण्यास सांगितले होते.

निबंध पेपरमध्ये दोन घटकावर प्रत्येकी 1250 शब्दात दोन निबंध 3 तासांमध्ये लिहावयाचे होते. एकूण 26 वैकल्पिक विषयापैकी प्रत्येक वैकल्पिक विषयाचे 2 पेपर होते. प्रत्येक पेपरमध्ये दोन भागात प्रत्येकी 4 याप्रमाणे एकूण 8 प्रश्‍न होते. त्यापैकी प्रश्‍न 1 आणि प्रश्‍न 5 यामध्ये प्रत्येकी 5 उपप्रश्‍न होते. तसेच उर्वरित प्रश्‍नांमध्ये प्रत्येकी 2 ते 3 उपप्रश्‍न विचारण्यात आले होते. येथेही 10 गुणांच्या प्रश्‍नाचे उत्तर 150 शब्दात लिहिणे अपेक्षित असते.

UPSC मुख्य परीक्षेची तयारी

2013 पासून मुख्य परीक्षा ही सुधारीत स्वरूपात होत आहे. उमेदवारांनी 50 टक्केपर्यंत गुण मिळविण्याचे लक्ष्य ठेवल्यास त्यांना देशात पहिल्या पाच क्रमांकाने उत्तीर्ण होणे अवघड जाणार नाही. सुधारित मुख्य परीक्षा ही 1750 गुणांची असून मुलाखतीचे 275 गुण धरून अंतिम निकालासाठी 2025 गुण विचारात घेतले जातात. यापैकी 1000 पेक्षा जास्त गुण मिळविल्यास तो उमेदवार निश्‍चितच देशात सर्वोच्च क्रमांकाने उत्तीर्ण होऊ शकतो.

पूर्वपरीक्षेचा अभ्यास करताना मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम नेहमी डोळ्यासमोर ठेवावा आणि प्रयत्न करावेत. त्यामुळे अभ्यास जास्त सविस्तर आणि परिपूर्ण होण्यास मदत होते. शिवाय मुख्य परीक्षेच्या वेळेस अभ्यासाचे दडपण कमी होते.

Answered by shreeawagan94
0

Answer:

i also want answer because some reason can you give me answer

Similar questions