Economy, asked by santoshkate2020, 6 hours ago

ग्रामीण पतपुरवठा महत्त्वपूर्ण मानला जातो, कारण....
1 point
अ) ग्रामीण भागातील उत्पन्न वाढण्यास मदत होते.
ब) बचतीचा अभाव असून शेती व इतर आर्थिक कार्यासाठी पुरेसा वित्तपुरवठा नसतो.
क) यामुळे ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास होतो.
ड) ग्रामीण भागातील असमानता कमी होते.​

Answers

Answered by omkarmagar8459326347
4

Answer:

अ)

Explanation:

अ) ग्रामीण भागातील उत्पन्न वाढण्यास मदत होते.

Answered by krishna210398
1

Answer:

अ) ग्रामीण भागातील उत्पन्न वाढण्यास मदत होते.

Explanation:

भारतातील शेतीच्या प्रश्नांचे स्वरूप नक्की काय आहे, धोरणात्मक पावले, प्रत्यक्ष परिस्थितीमुळे होणारे गुंते काय आहेत याची चर्चा प्रस्तुत लेखात केली आहे. त्याचबरोबर कृषी संपन्नतेचे नेमके आधार कोणते आहेत आणि शेती हा ‘व्यापार’ कसा चालतो यावरही या लेखात प्रकाश टाकण्यात आला आहे. भारतीय शेतीकडे भारतीय परिप्रेक्ष्यातून पाहणे गरजेचे आहे असे या लेखातील मुख्य प्रतिपादन आहे.

#SPJ3

Similar questions