इतिहासातील स्त्रियांच्या स्थानाचा नव्याने विचार होणे आवश्यक होते.
please answer me
Answers
Answered by
43
Answer:
उत्तर : ( १ ) भारताच्या इतिहासलेखनात सुरुवातीच्या काळात प्रामुख्याने पुरुष अभ्यासकच काम करीत होते , त्यामुळे इतिहासातील स्त्रियांच्या कार्याकडे त्यांचे दुर्लक्ष झाले होते . ( २ ) दुर्लक्षित झालेल्या स्त्रियांच्या कार्यावर नव्याने प्रकाश टाकणे आणि त्यांचे कार्य ठलगडून दाखवणे आवश्यक होते . ( ३ ) स्त्रियांनी निर्माण केलेले साहित्य संकलित करणे आणि त्याचे संशोधन करणे हेही स्त्रीवादी इतिहासकारांपुढे आव्हान होते , अशा रितीने इतिहासातील स्त्रियांच्या स्थानाचा नव्याने विचार होणे आवश्यक होते .
Answered by
3
Explanation:
I HOPE THIS IS A CORRECT ANSWER.
Attachments:
![](https://hi-static.z-dn.net/files/d8a/f918797bbef9ca92d4a441b9c565df3f.jpg)
Similar questions
Environmental Sciences,
2 months ago
Math,
2 months ago
English,
2 months ago
Math,
4 months ago
History,
4 months ago
Math,
11 months ago
Social Sciences,
11 months ago