Geography, asked by wamanpalve1976, 8 months ago

जास्त पावसाचे प्रदेश उष्ण कटिबंधातच मोठ्या प्रमाणावर का अाहेत? ​

Answers

Answered by Anonymous
6

Answer:

hope it is helpful...........

Attachments:
Answered by raghvendrark500
1

जिल्यात सरासरी ९११.३४ मी.मी. एवढा पाऊस पडतो. मागील काही वर्षात पावसाच्या अनिश्चिततेमुळे रबी पिका मध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.दुस-या बाजूला कधी कधी मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील काही भागात पिके नष्ट होतात किंवा संपूर्ण जमीन रखडली जाते. मागील १२ वर्षाचा विचार केला तर योग्य वेळी व योग्य प्रमाणात पाऊस पडला. मागील २५ वर्षात सरासरी जून मध्ये ६ इंच, १२ इंच जुलै मध्ये, ८ इंच ऑगस्ट मध्ये, ७ इंच सप्टेंबर व २ इंच ऑक्टोबर मध्ये पाऊस पडला. तसेच बाकी उर्वरित महिन्यात १ इंच पेक्षा कमी पाऊस पडला. यवतमाळ जिल्हा अमरावती व अकोला जिल्ह्यांपेक्षा अधिक थंड आहे परंतु बुलढाणा पेक्षा थंड नाही. येथे गरम हवेच्या झुळके मुले वातावरण गरम असते. त्यामुळे रात्र थंड असते.

Similar questions