जास्त पावसाचे प्रदेश उष्ण कटिबंधातच मोठ्या प्रमाणावर का अाहेत?
Answers
Answered by
6
Answer:
hope it is helpful...........
Attachments:
![](https://hi-static.z-dn.net/files/da3/868ac456b62d3307e9df93766b47586a.jpg)
Answered by
1
जिल्यात सरासरी ९११.३४ मी.मी. एवढा पाऊस पडतो. मागील काही वर्षात पावसाच्या अनिश्चिततेमुळे रबी पिका मध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.दुस-या बाजूला कधी कधी मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील काही भागात पिके नष्ट होतात किंवा संपूर्ण जमीन रखडली जाते. मागील १२ वर्षाचा विचार केला तर योग्य वेळी व योग्य प्रमाणात पाऊस पडला. मागील २५ वर्षात सरासरी जून मध्ये ६ इंच, १२ इंच जुलै मध्ये, ८ इंच ऑगस्ट मध्ये, ७ इंच सप्टेंबर व २ इंच ऑक्टोबर मध्ये पाऊस पडला. तसेच बाकी उर्वरित महिन्यात १ इंच पेक्षा कमी पाऊस पडला. यवतमाळ जिल्हा अमरावती व अकोला जिल्ह्यांपेक्षा अधिक थंड आहे परंतु बुलढाणा पेक्षा थंड नाही. येथे गरम हवेच्या झुळके मुले वातावरण गरम असते. त्यामुळे रात्र थंड असते.
Similar questions
Science,
4 months ago
Chemistry,
4 months ago
Environmental Sciences,
8 months ago
Sociology,
1 year ago