Science, asked by Pjing1829, 1 year ago

काचेच्या तीन नरसाळ्यां मध्ये गाळणकागद बसवा. या कागदांपैकी एकावर (अ) वाळू, दुसऱ्या वर (ब) रेताड माती, तिसऱ्या वर (क) चिकणमाती समान प्रमाणात भरा. प्रत्येक नरसाळ्यात समप्रमाणात पाणी घाला व त्याखाली ठेवलेल्या प्रत्येक मोजपात्रात किती पाणी जमा होते ते पहा. यावरून तुम्ही काय निष्कर्ष काढाल?

Attachments:

Answers

Answered by paras3349
0

how to purify the water

Similar questions