Hindi, asked by gaurang2517, 16 days ago

कृ.२. खालील विरामचिन्हे वापरून प्रत्येकी एक वाक्य
लिहा.
?
,
/​

Answers

Answered by kkc0
1

Explanation:

आ‌ज कोणता वार आहे?

पेढा,लाडु,चकली खा .

चुक / बरोबर लीहा .

Hope that's helpful to you

Answered by muskanjangde861
0

Explanation:

मराठी ही मोडी लिपीत लिहिली जाई. त्या लिपीत विरामचिन्हे नव्हती, संस्कृतमध्येही 'दंड' सोडल्यास अन्य विरामचिन्हे नव्हती. मराठी-इंग्रजी शब्दकोशकार मेजर थाॅमस कँडी याने मराठी देवनागरीत लिहायला सुरुवात केली आणि विरामचिन्हे पहिल्यांदा वापरली. पुढे हे सर्व लोकमान्य आणि रूढ झाले. अपूर्णविरामासारखा एखाद-दुसरा अपवाद वगळता, विराम चिन्ह हे अक्षराला चिकटून येते; अक्षर आणि विरामचिन्ह यांच्या दरम्यान जागा सोडायला परवानगी नाही. मात्र विरामचिन्हानंतर एक जागा सोडूनच पुढचा शब्द (असल्यास) लिहितात.

Similar questions