Hindi, asked by khushijaiswal3005, 9 months ago

क्ती.
'बदलत्या गावगाड्यात आजीला जागाच उरली नाही.' या विधानाबाबत तुमचे मत सविस्तर लिहा.​

Answers

Answered by ganesha108
136

Answer:

कृती : ( स्वमत / अभिव्यक्ती )

( १ ) ' बदलत्या गावगाड्यात आजीला जागाच उरली नाही . ' या विधानाबाबत तुमचे मत सविस्तर लिहा .

उत्तर : पूर्वी एकत्र कुटुंबपद्धती होती . त्यामुळे घराघरात आजी संस्कृती होती . आजी घरातील लहान मुलांना गोष्टी सांगायची .त्यांच्यावर चांगले संस्कार करायची . घरादारात व गावगाड्यात आजीला मान होता . आजीसारख्या वृद्ध व्यक्तींच्या मताचा आदर केला जाई . घराघरात आजीचा वचक होता . गावगाडा बदलला म्हणजे एकत्र कुटुंबपद्धती लयाला गेली . जागोजागी पाळणाघरे निघाली . जागेअभावी बहुतांश आजीआजोबांचा निवास वृद्धाश्रमात हलवण्यात आला . मुलांपासून व नातवंडांपासून आजी दूर गेली . त्यामुळे ' बदलत्या गावगाड्यात आजीला जागाच उरली नाही ' असे म्हटले जाते .

Explanation:

BRAINLIEST

Answered by vishakha120106
13

see image it has been given full answer

Attachments:
Similar questions