History, asked by nandashelarcsn36, 5 months ago

३. का ते लिहा.

(२) जमातवादाचा सर्वशक्तीनिशी मुकाबला करणे आवश्यक आहे​

Answers

Answered by ajitdhanshri1234
9

Answer:

Explanation:

 उत्तर :- संकुचित धार्मिक अभिमानातून जमातवाद निर्माण होतो. या दुरभिमानातून भिन्न धर्मीयांचा एकमेकांवरील विश्वास उडतो. हा विश्वास उडाला की सामाजिक ऐक्याला तडा जातो. समाजातील शांतता धोक्यात येते. धर्माच्या नावाने दंगली होऊन मोठ्या प्रमाणात मालमत्ता आणि जीवीत यांची हानी होते. व्यापक राष्ट्रहिताचा विसर पडून फुटीरता वाढीस लागते. या दुहीचा आणि अशांततेचा फायदा शत्रुराष्ट्रे घेतात ; म्हणून जमातवादाचा सर्वशक्तीनिशी मुकाबला करणे आवश्यक आहे.

Similar questions