Kali Daliya se Uttar liha
![](https://hi-static.z-dn.net/files/d5b/68b5dede5d4f7b94799e1c72d31fa6a2.jpg)
Answers
उत्तर :-
१) २००९ व २०१२ या वर्षी भारताने ब्राझीलकडून आयात केलेले मूल्य ब्राझीलला केलेल्या मूल्यापेक्षा अधिक होते.
२) २०१३ या वर्षी भारताचे ब्राझीलशी झालेले व्यापार संतुलन सर्वांत अनुकूल होते.
३) २०१३ या वर्षी भारताच्या ब्राझीलशी संबंधित निर्यातमूल्यातील व आयातमूल्यातील तफावत सर्वाधिक होती. ही तफावत शिलकीचे (अनुकूल) व्यापारी संतुलन निर्देशित करणारी होती.
४) २०१३ या वर्षापासून भारताच्या निर्यातीचे मूल्य ब्राझीलकडून झालेल्या आयातीच्या मूल्यापेक्षा जास्त आहे.
५) ब्राझील आणि भारत यांच्या व्यापारी संबंधांबाबत टीप :
१) ब्राझील आणि भारत यांच्या व्यापारी संबंधांत चढउतार असल्याचे आढळते.
२) २०१३ या वर्षापासून भारताच्या निर्यातीचे मूल्य ब्राझीलकडून झालेल्या आयातीच्या मूल्यापेक्षा जास्त आहे.
३) २०१४ या वर्षापासून भारताच्या ब्राझीलबरोबर एकूण आयातीत व निर्यातीत घट झाल्याचे आढळते.
तुला हे उत्तर मदत करेल अशी आशा करतो.