India Languages, asked by skhan36384, 8 months ago

मुक्तोत्तरी प्रश्न (Open Ended guestions)
१) अचानक आलेल्या पावसामुळे दिवाळीत तुम्ही केलेल्या तयारीचे कोणकोणते नुकसान होते, ते चार-पाच वाक्यांत लिहा :
रोषणाई करता आली नाही, फटाके नरम झाले.
मुद्दे : रांगोळी विस्कटली, कंदील फाटला,​

Answers

Answered by londhedaivshala
7

दिवाळीत अचानक पाऊस आल्या मुळे मी केलेला किल्ला तुटला, मी काढलेली रांगोळी विस्कटली , व कंदील फाटला आणि फटाके ही नरम झाले.

Similar questions