India Languages, asked by princechattha6324, 8 months ago

माणसाला दगडच देव वाटण्याचे कारण लिहा

Answers

Answered by pathanshahid2003
2

Explanation:

पाषाणयुग हा प्रागैतिहासिक प्रबोधनाआधीचा काळ आहे. या काळात माणसाला दगडाचे उपयोग समजू लागले. लाकूड, हाडे व इतर तत्सम वस्तूंचा वापर होत असे, पण मुख्यतः दगडाचा वापर कापण्याची हत्यारे बनवण्यासाठी केला जात असे.

या काळाची सुरुवात अंदाजे २७ लक्ष वर्षांपूर्वी झाली. माणसाच्या काही जमाती विसाव्या शतकापर्यंत देखील पाषाणयुगाप्रमाणेच जगत होत्या. ते दगडाचा वापर प्राण्यांना मारण्यासाठी व त्यांपासून अन्न आणि वस्त्रे मिळवण्यासाठी करत असत. प्रागैतिहासिक काळामध्ये मानवी जीवनाच्या संदर्भातील श्रद्धा आणि अंधश्रद्धा या उदयाला आल्या. मृत्यू, मृत्यूनंतरचे जग या विषयाच्या प्रथांची पाळेमुळे ही आपल्याला मानवाच्या आदिम भटक्या कालखंडापासून आढळतात. या कालखंडात आपण प्रागैतिहासिक काळ अथवा इतिहासपूर्व काळ असे संबोधतो. या कालखंडात मनुष्य हा विकासाच्या प्राथमिक टप्प्यावर भटके आयुष्य जगत होता. इतर वन्य प्राण्यांची शिकार करून तो आपला उदरनिर्वाह करत असे. याच मनुष्यप्राण्याचे नंतर नागरिकांमध्ये रूपांतर होत असताना माणूस मानवी जीवनात अनेक बदल घडून आलेले दिसतात जीवन- मृत्यू, मृत्यू व त्याच्याशी निगडीत परंपरा, संकल्पना या देखील याच परिवर्तनाचा अविभाज्य भाग आहेत. जगाच्या इतिहासात मानवाच्या मृत्यू संस्काराची खरी सुरुवात निॲंडरथल मानवा पासून झाली असे अभ्यासक मानतात. तर भारतातही प्राचीन मृत्यू संस्कारांची पुरावे हे अश्मयुगात आढळतात. उत्तर पुराश्मयुगीन मानवाची संस्कारित दफने मध्यप्रदेश येथील भीमबेटका सारख्या दहा हजार वर्षांपूर्वीच्या अश्मयुगीन गुहांमध्ये सापडलेले आहेत. मुळातच अश्मयुगाचे पुराश्मयुग, मध्याश्मयुग व नवाश्मयुग असे तीन भागांमध्ये विभाजन केले जाते. हे केवळ तीन भाग नसून हे मानवी उत्क्रांतीच्या विकासाचे तीन महत्त्वाचे टप्पे आहेत. भारतातील उत्तर पुराश्मयुगीन मानवाची दफने ही आद्य अंत्यसंस्काराची द्योतक आहेत. अश्मयुगाच्या अंतिम टप्प्यात म्हणजेच उत्तर पूर अश्मयुगात मानवाने भटक्या आयुष्याकडून स्थिर आयुष्याकडे वाटचालीला सुरुवात केली. याच स्थित्यंतराच्या उंबरठ्यावर मृत्यूनंतरच्या जगताची मानवी मनाला चाहूल लागलेली दिसते. या उत्तर पुराश्मयुगीन दफनामध्ये अंत्येष्टी सामग्रीच्या स्वरूपात दगडापासून तयार केलेली हत्यारे प्राण्यांची हाडे आभूषणे यासारख्या वस्तू पुरातत्व अभ्यासकांना आढळल्या आहेत. मृत व्यक्ती सोबत त्यांच्या आवडीच्या वस्तू दान करणे किंवा त्यांच्या पुढच्या प्रवासासाठी त्यांच्यासोबत पुरणे ही प्रथा प्राचीन काळापासून अस्तित्वात होती, हे दर्शवणारे उत्तम उदाहरण भीमबेटका या ठिकाणी पाहायला मिळते. ह राजस्थान मधील बागोरा येथे मध्याश्मयुगीन मृतदेह उत्तर-दक्षिण पुरल्याचे दफना मध्ये पाहायला मिळते. तर गुजरातमधील लांघणाज याठिकाणी मध्याश्मयुगीन चौदा संस्कारित मानवी सांगाडे उत्खननात सापडली. त्यातील 13 सांगाडे हे पूर्व-पश्चिम डाव्या कुशीवर पोटाजवळ पाय दुमडून झोपलेल्या स्थितीत सापडली. तर एक सांगाडा सरळपाय असलेल्या स्थितीत सापडला आहे. येथेही दफना सोबत दगडी हत्यारे तसेच इतर वस्तू मिळालेल्या आहेत. मुख्य बाब म्हणजे लांघणाज येथे मृतांसोबत कुत्रा पुरलेला सापडतो.बगईखोर, सराई नहार या सारख्या उत्तर प्रदेशातील मध्याश्मयुगीन स्थळांवर अनेक संस्कारित दपणे मिळाली आहेत. येथील दफणे ही बहुतांश उत्तर-दक्षिण पुरलेल्या स्थितीत आढळतात. तर काही पश्चिम-पूर्व अशी आढळतात. या दफना सोबत आभूषणे, शस्त्र व हत्यारे यासारख्या वस्तू सापडल्या आहेत. मानवी उत्क्रांतीच्या इतिहासात मृत्यू तसेच तत्संबंधी प्रथा परंपरांचा मागोवा घेताना प्रकर्षाने जाणवणारी गोष्ट म्हणजे मृत्यूची भीती मानवी अस्तित्व बरोबरच उदयाला आलेली असली तरी मृत्युनंतरचे संस्कार हे मानवी विकासासोबतच टप्प्याटप्प्याने विकसित होताना दिसतात. उत्तर पुराश्म व मध्याश्मयुग हे भारतीय इतिहासात मानवाला स्थैर्य प्रदान करणारा कालखंड आहे. या काळात मानवाने नैसर्गिक गुहांचा वापर राहण्यासाठी केला शेती केली नाही. परंतु निसर्गतः उपलब्ध असणाऱ्या रानटी धान्यांचा मानवाने आहारामध्ये समावेश केला. पुढच्या प्रगतीच्या टप्प्यात मानवाने शेती करायला सुरुवात केली. हा काळ नवाश्मयुग म्हणून ओळखला जातो. शेतीच्या आगमनाने अश्मयुगीन भटका मनुष्य स्थिरावला. दगडात सर्वस्व असणाऱ्या मानवाने याच कालखंडात कच्च्या मातीच्या भांड्यांचा वापर सुरू केला. या वापरातून धान्य साठवण यासारख्या गरजा तो भागवत असे. याच टप्प्यावर अंत्येष्टी विधी मध्येही काळाची हे परिवर्तन जाणवते काश्मीर स्थित बुर्झाहों सारख्या नवाश्मयुगीन पुरातत्त्वीय स्थळावर अंडाकृती दखणे सापडलेले आहेत येथे मृतांत सोबत कुत्रा बकरी यासारखे प्राणी पूरलेली दिसतात. तर मृताच्या अंगावर गेरूच्या वापर केल्याचे पुरावे मिळतात. ही गोष्ट विशे

Similar questions