(३), 'मिटवून सारे भेद चला रे मानवतेच्या युगात' या ओळींचा तुम्हांला कळलेला सरळ अर्थ लिहा
उत्तर
Answers
'मिटवून सारे भेद चला रे मानवतेच्या युगात' या ओळींचा आम्हाला कळलेला सरळ अर्थ असा आहे.....
या ओळींचा सरळ अर्थ असा आहे की आपण मानवतेचा धर्म स्वीकारला पाहिजे. हे युग मानवतेचे युग आहे. धर्म, जाती, श्रीमंतपणा आणि दारिद्र्य यांसारख्या भेदभाव मानवांमध्ये एकमेकांना फूट पाडतात. हे भेदभाव मानवांमध्ये एकमेकांबद्दल तिरस्कार उत्पन्न करतात. जर आपण हा सर्व भेदभाव दूर केला आणि एकच धर्म बनविला पाहिजे तोच धर्म मानव धर्म होणार पाहिजे, मानवजात असेल तर सर्व भांडणे मिटतील. म्हणूनच, मानवतेच्या या युगात, सर्व भेदभाव दूर करून आपण सर्वजण एक होऊ आणि मानव बनू, ही काळाची गरज आहे.
☼☼☼☼☼☼☼☼☼☼☼☼☼☼☼☼☼☼☼☼☼☼☼☼☼☼☼☼☼☼☼☼☼☼☼☼
Answer:
आपल्या मेहनतीने व अभ्यासाने देशाला उन्नती मिळवायचे असेल तर आपल्यातील हे भेदाभेद हे सर्व मिटवून टाकायला हवेत तरच माणुसकीचे योग आवरेल मानवतेचे युग निर्माण करूया