Hindi, asked by sewakrambopche4, 1 month ago

महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया या कवितेची मध्यवर्ती कल्पना​

Answers

Answered by iv117998
1

Answer:

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या वेळी मराठी मनाला जागृत करण्यासाठी अण्णा भाऊ साठे या लोकशाहिरांनी महाराष्ट्राची थोरवी सांगणारे हे गीत लिहिले.त्यांनी ओघवत्या लोकभाषेतुन महाराष्ट्राचा गौरव केला आहे.ही कविता "कविता व माझा रशियाचा प्रवास"या पुस्तकातली आहे.

शाहीर म्हणतात -

कंबर कसून तयार हो,दृढ निश्चय करून घाव झेलायला ऊठ. या प्रिय महाराष्ट्रासाठी जीव कुर्बान कर...

Answered by ronyv3957
0

Answer:

mark branliast hope it was helpful

Explanation:

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या वेळी मराठी मनाला जागृत करण्यासाठी अण्णा भाऊ साठे या लोकशाहिरांनी महाराष्ट्राची थोरवी सांगणारे हे गीत लिहिले.त्यांनी ओघवत्या लोकभाषेतुन महाराष्ट्राचा गौरव केला आहे.ही कविता "कविता व माझा रशियाचा प्रवास"या पुस्तकातली आहे.

Similar questions