महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया या कवितेची मध्यवर्ती कल्पना
Answers
Answered by
1
Answer:
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या वेळी मराठी मनाला जागृत करण्यासाठी अण्णा भाऊ साठे या लोकशाहिरांनी महाराष्ट्राची थोरवी सांगणारे हे गीत लिहिले.त्यांनी ओघवत्या लोकभाषेतुन महाराष्ट्राचा गौरव केला आहे.ही कविता "कविता व माझा रशियाचा प्रवास"या पुस्तकातली आहे.
शाहीर म्हणतात -
कंबर कसून तयार हो,दृढ निश्चय करून घाव झेलायला ऊठ. या प्रिय महाराष्ट्रासाठी जीव कुर्बान कर...
Answered by
0
Answer:
mark branliast hope it was helpful
Explanation:
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या वेळी मराठी मनाला जागृत करण्यासाठी अण्णा भाऊ साठे या लोकशाहिरांनी महाराष्ट्राची थोरवी सांगणारे हे गीत लिहिले.त्यांनी ओघवत्या लोकभाषेतुन महाराष्ट्राचा गौरव केला आहे.ही कविता "कविता व माझा रशियाचा प्रवास"या पुस्तकातली आहे.
Similar questions