India Languages, asked by imjadhakeem5880, 9 months ago

Marathi essay on if trees are destroyed

Answers

Answered by Saniya
0

Answer:

झाडे नाहीशी झाली तर

झाडे निसर्गाचा खुप महत्वाच घटक आहे.

झाडांचा कोणताही अंश आपल्याला कामी येतो.

तो कडकडतया उनेत सावली देतो .फूल,फळ देतो

कोणतीही अपेशा न करता झाड फक्‍त माणसाचा गरजा पूर्ण करतो

झाड नकोशी झाली तर माणसाला श्वास घेत अवघड होइल.

Similar questions