History, asked by godsehemant, 4 months ago

मध्ययुगीन इतिहासाचा कालावधी कोणता होता​

Answers

Answered by shrutisharma07
86

Answer:

इतिहासाच्या भागात ' मध्ययुगीन भारताचा इतिहास' दिलेला आहे. मध्ययुगीन ...

Answered by rajraaz85
2

Answer:

मध्ययुगीन इतिहासाचा कालखंड सामान्यतः इसवी सन ६०० ते इसवी सन १६०० पर्यंत मानला जातो. जवळपास हजार वर्षांचा हा कालखंड बराच मोठा आहे.

या काळात भारतात सामंत शाही आणि इतर अनेक परकीय आक्रमणे होऊन गेली. या काळात मुख्य म्हणजे मुघल साम्राज्य भारतात उदयाला आले, त्याचा विस्तार झाला व त्याचा अस्त ही भारतात झाला.

मुघल साम्राज्य सोडून भारताच्या मध्ययुगीन इतिहासात मराठा साम्राज्य, दिल्ली सल्तनत व त्याच्यातले गुलाम घराणे खिलजी घराणे तुघलक घराणे इत्यादी शासक महत्त्वाचे ठरतात.

Similar questions