Mitvun sare bhed chala re manavtechya yugat ya audicha arth
Answers
Answered by
1
hope it'll help you
.
.
.
.
. follow me
Attachments:
Answered by
0
मिटवून सारे भेद चला रे मानवतेच्या युगात' या ओळींचा तुम्हांला कळलेला सरळ अर्थ लिहा
या ओळींचा सरऴ अर्थ असा आहे की,
- प्रस्तुत ओळीत कवि आह्वान करत आहे की
हे युग मानवतेचा युग आहे.
- माणसातील श्रेष्ठ , कनिष्ठ, उच्च, नीच असे सर्व प्रकारचे भेद मिटवून आपण सर्व मानवतेचे युग साकार करू या।
- माणसानां माणसा सारखॆ वागवावे.
- आपण मानवतेचा धर्म स्वीकार ला पाहिजे.
- धर्म, जाति, श्रीमंत पणा आणि दारिद्रय असे भेद भाव मानवामधे एकमेकांना फुट
पडतात या भेद भावामुड तिरस्कार उत्पन्न
होते.
- आपण हा भेद भाव दूर केला तर मानव जातिचा एकच धर्म होणार.
- मानव जात असेल तर सर्व भांड ने मिटतील , म्हणून कवि म्हणतो की मानवतेचा या युगात अाम्ही सर्व जण एक होऊ, मानव बनु अशी गरज आहे.अशा आह्वान कवि करित आहे.
#SPJ 3
Similar questions