World Languages, asked by Joshiprashant1225, 6 months ago

नाविन्य
प्रत्यक प्रश्नात नाविन्य असते.
प्रश्न ५. खालील परिच्छेद वाचा व त्यामधील नामे अधोरेखित करून त्यांच्या जाती ओळखा व लिहा.
(Read the passage given and underline the nouns and find out their kinds.)
रमाबाईंचे आयुष्य म्हणजे संघर्षांची आणि संकटांची एक दीर्घ साखळी होती, पण त्या खचल्या नाहीत. स्त्रीचा
एक व्यक्ती म्हणून विचार आणि विकास करू पाहणाऱ्या पंडिता रमाबाई या सहस्रकातील एकमेव कर्मयोगिनी व
सत्शील साध्वी होत्या. त्या अशा सूर्यकन्या होत्या, ज्यांच्या नशिबी स्वत:च्या तेजामुळे आयुष्यात हारेपळणे आले;
पण त्यांनी अनेक वाळवंटी आयुष्यांचे नंदनवन करत कित्येक काळोखी आयुष्ये उजळवून टाकली!
उत्तरः​

Answers

Answered by jalenginez123
0

Answer:

idk

Explanation:

maybe research

Similar questions