India Languages, asked by soham3839, 10 months ago

nibandh on Sant Eknath in Marathi​

Answers

Answered by Anonymous
24

Explanation:

संत एकनाथ(१५३३-१५९९) हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील एक संत होते. त्यांचा जन्म इ.स. १५३३ मध्ये पैठण येथे झाला.

एकनाथांनी देवगिरी (दौलताबाद) च्या जनार्दनस्वामींना त्यांनी गुरू मानले. त्यांच्याकडूनच एकनाथांनी वेदान्त, योग, भक्तियोग यांचे शिक्षण घेतले. बराचसा काळ ध्यान आणि वेदाध्ययनात घालवला. गुरूंबरोबर तीर्थयात्रा केल्यानंतर त्यांनी गृहस्थाश्रम स्वीकारला. गिरिजाबाई हे त्यांच्या पत्नीचे नाव.

एकनाथांचे मूळ पुरुष भास्करपंत कुलकर्णी, हे प्रतिष्ठान ऊर्फ पैठण नगरीत राहणारे होते. संत भानुदास हे एकनाथांचे पणजोबा. ते सूर्याची उपासना करीत. श्री संत एकनाथांच्या वडिलांचे नाव सूर्यनारायण होते. आईचे नाव रुक्मिणी होते. एकनाथांचा जन्म शके १४५० ते १४५५ या दरम्यान झाल्याचे मानले जाते. आई-वडिलांचा सहवास फार काळ लाभला नाही. त्यांचे पालनपोषण आजोबांनी केले. चक्रपाणी आणि सरस्वती हे त्यांचे आजोबा व आजी होत. एकनाथांना लहानपणापासून अध्यात्मज्ञानाची व हरिकीर्तनाची आवड होती. एकनाथांचे गुरू सद्गुरू जनार्दनस्वामी हे देवगड (देवगिरी) येथे यवन दरबारी अधिपती होते. हे मूळचे चाळीसगावचे रहिवासी; त्यांचे आडनाव देशपांडे होते. ते दत्तोपासक होते. गुरु म्हणून संत एकनाथांनी त्यांना मनोमन वरले होते. नाथांनी परिश्रम करून गुरुसेवा केली आणि साक्षात दत्तात्रेयांनी त्यांना दर्शन दिले आणि द्वारपाळ म्हणुन नाथांच्या द्वारी उभे असत असे म्हणतात. नाथांनी अनेक तीर्थयात्राही केल्या. नाथांनी एका मुलीशी विवाह केला. ही मुलगी पैठणजवळच्या वैजापूरची होती. एकनाथ आणि गिरिजाबाई यांना गोदावरी व गंगा या दोन मुली व हरी नावाचा मुलगा झाला. त्यांचा हा मुलगा हरिपंडित झाला. त्याने नाथांचे शिष्यत्व पत्करले. एकनाथांनी समाधी घेतल्यानंतर हरिपंडितांनी नाथाच्या पादुका दरवर्षी आषाढीवारीसाठी पंढरपुरास नेण्यास सुरुवात केली.

Answered by dineshj98
1

Answer:

भारतीय संत, कवियों, मनीषियों एवं राष्ट्रनायकों के जीवन-चरित्र एवं कृतित्व से आम पाठकों का परिचय कराने का कार्य पिछले 87 वर्षों से ' सस्ता साहित्य मंडल' करता आया है। इस क्रम में हिंदी के अलावा अन्य भारतीय भाषाओं के संत साहित्य का प्रकाशन भी 'सस्ता साहित्य मंडल' द्वारा किया गया है। इस वर्ष हमने कुछ कवियों एवं संतों के जीवन-चरित्र को रोचक शैली में बाल एवं किशोर पाठकों को ध्यान में रखकर प्रकाशित करने का निर्णय लिया है । यह हमारे लिए अत्यधिक प्रसन्नता की बात है कि इस सीरिज का लेखन प्रसिद्ध साहित्यकार एवं बाल-साहित्य विशेषज्ञ डॉ. हरिकृष्ण देवसरे कर रहे हैं। इस क्रम में प्रस्तुत है यह पुस्तक- संत एकनाथ।

भारतीय भक्ति साहित्य को जिन संतों, मनीषियों एवं कवियों ने मानवता के उच्च शिखर पर पहुँचाया उनमें महाराष्ट्र के संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम के साथ-साथ संत एकनाथ जी का विशिष्ट स्थान है। एकनाथ द्वारा रचित ' भावार्थ रामायण' भारतीय राम काव्य-परंपरा में एक महत्त्वपूर्ण ग्रंथ है। तुलसीदास जी ने भी अपनी पुस्तक 'रामचरित- मानस' में भावार्थ रामायण' से काफी प्रभाव ग्रहण किया है । भक्ति को भगवान से बढ़कर माननेवाले गृहस्थ संत एकनाथ जातीय कर्मकांड एवं आडंबर के विरोधी थे। उन्होंने रुक्मिणी स्वयंवर' में समाज में फैली बुराइयों, छुआछूत की समस्या आदि पर कठोर टिप्पणी की है । नि:संदेह यह पुस्तक हमारी सांस्कृतिक जड़ों को जानने और समझने में सहायक सिद्ध होगी।

Explanation:

Hope it will be helpful to you

Similar questions