Hindi, asked by arshankhan26, 1 month ago

पंडिता रमाबाईंना स्त्री-जातीविषयी अपार प्रेम होते, हे त्यांच्या कोणत्या उद्गारांवरून सम​

Answers

Answered by srigamingyt1470
0

Answer:

hi

Explanation:

Please Rate My Answers And Put Thanks To My Answers And F(Follow) Me And Mark Me As Brainliest!!!!

Answered by tejasdond11
1

Answer:

मला भारतातील सर्व स्त्रिया सारख्याच आहेत. जेथपर्यंत माझ्या शरीरात रक्ताचा एक बिंदुमात्र आहे, तेथपर्यंत आपल्या स्त्री-जातीचे कल्याण व सुधारणा करण्याच्या कामापासून मी पराङ्मुख होणार नाही. स्त्री-जातीची सुधारणा करण्याचे व्रत मी धारण केले आहे. रमाबाईंच्या या उद्गारावरून त्यांना स्त्री-जाती विषयी अपार प्रेम होते हे समजते.

Similar questions