India Languages, asked by PyushSharmaz1651, 9 months ago

प्लास्टीक मुक्ती काळाची गरज मराठी निबंध लिही

Answers

Answered by sardarg41
15

Answer:

प्लास्टिकमुळे नद्यांचे प्रदूषण होण्याबरोबरच पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. हे चित्र बदलण्यासाठी प्लास्टिक बंदी काळाची गरज बनली. प्लास्टिक निर्मूलनाचा प्रश्न संपूर्ण विश्वाला भेडसावत आहे. या पार्श्वभूमीवर देशात प्लास्टिक बंदीचा पहिला निर्णय महाराष्ट्राने घेतला. त्यास लोकप्रतिनिधी, प्रशासन व जनतेनेही सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे समाधान राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी व्यक्त केले.

श्री क्षेत्र पुसेगाव (ता. खटाव) येथील सेवागिरी यात्रेनिमित्त आयोजित कृषी प्रदर्शन व पशुसंवर्धन विभागाने सुरु केलेल्या चारा साक्षरता अभियानाचे उद्घाटन मंत्री कदम यांच्या हस्ते झाले, त्या वेळी ते बोलत होते. कदम म्हणाले, की स्थानिक स्वराज्य संस्थांनी नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी सांडपाण्यावर प्रक्रिया, तसेच कचऱ्यापासून खत निर्मिती प्रकल्प उभे करावेत. प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे अधिकार अमलात आणावेत. राज्यातील तलावांच्या दुरुस्तीसाठी मोठय़ा प्रमाणात निधी दिला आहे. पुसेगाव लगत असलेल्या ब्रिटिशकालीन नेर तलावाच्या दुरुस्तीसाठी ५ कोटी रुपये निधी दिला जाईल.

Answered by ferozpurwale
0

Answer:

Answer:

प्लास्टिकमुळे नद्यांचे प्रदूषण होण्याबरोबरच पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. हे चित्र बदलण्यासाठी प्लास्टिक बंदी काळाची गरज बनली. प्लास्टिक निर्मूलनाचा प्रश्न संपूर्ण विश्वाला भेडसावत आहे. या पार्श्वभूमीवर देशात प्लास्टिक बंदीचा पहिला निर्णय महाराष्ट्राने घेतला. त्यास लोकप्रतिनिधी, प्रशासन व जनतेनेही सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे समाधान राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी व्यक्त केले.

श्री क्षेत्र पुसेगाव (ता. खटाव) येथील सेवागिरी यात्रेनिमित्त आयोजित कृषी प्रदर्शन व पशुसंवर्धन विभागाने सुरु केलेल्या चारा साक्षरता अभियानाचे उद्घाटन मंत्री कदम यांच्या हस्ते झाले, त्या वेळी ते बोलत होते. कदम म्हणाले, की स्थानिक स्वराज्य संस्थांनी नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी सांडपाण्यावर प्रक्रिया, तसेच कचऱ्यापासून खत निर्मिती प्रकल्प उभे करावेत. प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे अधिकार अमलात आणावेत. राज्यातील तलावांच्या दुरुस्तीसाठी मोठय़ा प्रमाणात निधी दिला आहे. पुसेगाव लगत असलेल्या ब्रिटिशकालीन नेर तलावाच्या दुरुस्तीसाठी ५ कोटी रुपये निधी दिला जाईल.

Similar questions