पाने गळून गेल्यामुळे वाढपीभवनाचा वेग कमी होतो व वनस्पतीच्या जीवनकाळ वाढतो
Answers
Answered by
0
Answer:
सत्य.
Step-by-step explanation:
झाडाची पाने हि त्या झाडाची अथवा वनस्पतींची अन्न तयार करणारी अवयवे असतात.आपल्याला माहित आहे कि झाडाची पाने जमिनीतील पाणि,खनिजे व सुर्य प्रकाश यांवर आपले अन्न तयार करतात. जेव्हा अतीउष्ण वातावरण व जमिनीतील पाण्याची कमी पातळी यांमुळे वनस्पती आपली पाने गळुन पाडतात जेणेकरून त्याच्यातील पाण्याची पातळी कमी होऊ नये व त्या दिर्घायुषी व्हाव्यात . झाडावर पाने नसल्याने बाष्पिभवन क्रिया मंदावते.
Answered by
0
Answer:
ফঠঁঅঃধৌথশফফ
Step-by-step explanation:
I think its help you
Similar questions
Political Science,
1 month ago
English,
1 month ago
Math,
3 months ago
Hindi,
11 months ago
Hindi,
11 months ago