History, asked by sunandadarade5, 3 months ago

पानिपत लढाईचे परिणाम लिहा​

Answers

Answered by binnichadha29
0

Answer:

१) प्रचंड मनुष्यहानी : पानिपतच्या तिस-या लढाईत प्रचंड जिवितहानी झाली. पानिपतच्या तिस-या युद्धात मराठ्यांचे प्रचंड सैन्य मारले गेले. महाराष्ट्रामधील एक कर्ती पिढी पुर्णपणे नष्ट झाली. संपुर्ण महाराष्ट्र भर दु:खाची छाया पसरली.

Similar questions