Science, asked by sarikadhongade19, 3 months ago

पानाद्वारे होणारा बाष्पोच्छवास​

Answers

Answered by llitzmisspaglill703
31

Answer:

पिकांच्या मुळांनी जमिनीतून शोषून घेतलेल्या पाण्याच्या फक्त एक टक्का पाणी पिकांच्या पेशीत साठवले जाते. वनस्पतीच्या पानांद्वारे होणाऱ्या बाष्पीभवनाला बाष्पोच्छवास म्हणतात. याचे प्रमाण खूप जास्त असल्याने हे कमी करण्याचा व्यावहारिक मार्ग सापडला, तर पिकांची पाण्याची गरज कमी होईल, दुष्काळी भागात तर याचे महत्त्व खूप असेल.

Similar questions