प्र.१. दोन-तीन वाक्यांत उत्तरे लिहा.
(अ) महाराष्ट्रातील आदिवासी कलांचा समृद्ध वारसा कशाकशातून दिसून येतो?
Answers
Answered by
6
आदिवासी समाज हा अतिप्राचीन मुळ भारतीय समाज आहे. एकेकाळी देशाचा मुळ मालक असणारा हा निसर्गपुजक समाज इंग्रजांनी केलेल्या आर्थिक शोषणामुळे व सावकारांच्या शोषणामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल व असहाय्य बनत गेला. वेळोवेळी आदिवासी समाजाने इंग्रजांविरूद्ध अनेक लढाया व आंदोलने उभारली व भारताच्या स्वातंत्र्यासाठी अनेक बलिदाने देत भारताच्या स्वातंत्र्य मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली,परंतु स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही आदिवासी समाज हा त्यांच्या मुळ हक्कांसाठी लढत राहिला.यासाठी "मुळ भारतीय समाज" असा वारसा हक्क लाभलेल्या "आदिवासी" समाजाला पाठबळाची आवश्यकता आहे.
Explanation:
follow me
Similar questions