Geography, asked by swami24, 3 months ago

प्रश्न ४
(उ) भारताच्या पूर्व किनाऱ्यापेक्षा पश्चिम किनाऱ्यावर
जास्त मिठागरे आढळतात.​

Answers

Answered by kedarpathak
12

Answer:

१. भारतचा पूर्वकिनरपत्ता खडकाळ आसून तेथे आधिक नैसर्गिक बंदरे नाहीत.

२.त्यामानाने पश्चिम किनरा सरळ आसुन तेथे आधीक नैसर्गिक बंदरे आहेत.

३.त्यामुळे भारताच्या पूर्व किनाऱ्या पेक्ष्या पश्चिम किनाऱ्यावर जास्त मिठागरे आढळतात.

Explanation:

hope it'll help u

Similar questions