English, asked by lavishrana5215, 8 months ago

Pani nasate tar in marathi

Answers

Answered by sardarg41
1

Answer:

जल हे जीवन ही म्हण आपण लहानपणा पासून ऐकत आलो आहोत. अर्थातच पाणी हेच आयुष्य आहे. पाण्याविना जीवन शक्य नाही. माणसाचे शरीर ७०% पाण्याने बनले आहे. पाणी हे मनुष्याची मूलभूत गरज आहे.

पाणी नसेल तर मनुष्यच नव्हे तर पशु, पक्षी, झाडे, झुडपे अगदी सूक्ष्म जीव सुद्धा जगू शकत नाही. पाण्यात राहणारे जीव नष्ट हातून जातील. माणूसही मारून जाईल. पाण्याशिवाय जीवन नाही.

HOPES IT IS OKK

PLZ MARK ME BRAINLIEST

Similar questions