Pani nasate tar in marathi
Answers
Answered by
1
Answer:
जल हे जीवन ही म्हण आपण लहानपणा पासून ऐकत आलो आहोत. अर्थातच पाणी हेच आयुष्य आहे. पाण्याविना जीवन शक्य नाही. माणसाचे शरीर ७०% पाण्याने बनले आहे. पाणी हे मनुष्याची मूलभूत गरज आहे.
पाणी नसेल तर मनुष्यच नव्हे तर पशु, पक्षी, झाडे, झुडपे अगदी सूक्ष्म जीव सुद्धा जगू शकत नाही. पाण्यात राहणारे जीव नष्ट हातून जातील. माणूसही मारून जाईल. पाण्याशिवाय जीवन नाही.
HOPES IT IS OKK
PLZ MARK ME BRAINLIEST
Similar questions
History,
4 months ago
Science,
4 months ago
Social Sciences,
8 months ago
Biology,
10 months ago
Biology,
10 months ago