India Languages, asked by SnehaGupta4731, 9 months ago

परययावरणाचे रक्षणाचे महत्व

Answers

Answered by Human100
0

Answer:

सनातन हिंदु धर्म सांगतो, ‘आम्ही निसर्गाचे एक अविभाज्य घटक आहोत. निसर्गाशी सहकार्य करूनच आम्हाला आमचा उत्कर्ष साधता येईल. निसर्गावर आक्रमण करण्याचा विचार व्यर्थ आहे. यालाच आम्ही धर्म म्हणतो. त्यासाठीच विधीनिषेध आहेत. सनातन हिंदु धर्मियांचा आचार (विधीनिषेध) निसर्गाला समृद्ध करणारा असतो.

Answered by Anonymous
0

Answer:

hiii

your answer is here !

Explanation:

सनातन हिंदु धर्म सांगतो, ‘आम्ही निसर्गाचे एक अविभाज्य घटक आहोत. निसर्गाशी सहकार्य करूनच आम्हाला आमचा उत्कर्ष साधता येईल. निसर्गावर आक्रमण करण्याचा विचार व्यर्थ आहे. यालाच आम्ही धर्म म्हणतो. त्यासाठीच विधीनिषेध आहेत. सनातन हिंदु धर्मियांचा आचार (विधीनिषेध) निसर्गाला समृद्ध करणारा असतो.

follow me !

Similar questions