Hindi, asked by nawazsara639gmailcom, 8 months ago

Pariksha nastya tar Kalpana Pradhan nibandh Marathi​

Answers

Answered by singhroshan17092000
3

Answer:

bhai yar ispar to kaffi lamba pad jayega

Answered by goldikthakur
5

परीक्षा नसती तर

परीक्षा नसत्या तर. असे विचार शालेय जीवनात आपल्याला किती वेळा पडला असेल याची आपण आता कल्पना केली तर आपल्याच विचारावर आपल्याला हसू येईल.

खरंच आज मी माझा अनुभव तुम्हाला सांगणार आहे. परीक्षा नसती तर काय झाले असते. हा विचार शाळेत शिकणाऱ्या मुलांच्या मनात नेहमी येतो. खासकरून त्या मुलांच्या ज्यांना अभ्यासात आवड नसते. किंवा त्या मुलांना ज्यांना अभ्यास करूनही कुठे तरी कमी पडतात.

मी यातील एका गटात स्वतःला समजत होते. तो म्हणजे कितीही अभ्यास केला तरी, नेमके परीक्षेच्या वेळी गोची व्हायची. घाबरून परीक्षेच्या दिवशी नेमके सर्व विसरून जायचे.

पेपर समोर आला कि, सर्व वाचलेले असूनही काहीही लिहता येत नाही याची कमी भासायची. असे का व्हायचे माहित नाही. पण परीक्षेची भीती नेहमीच मनात असायची.

परीक्षेचे प्रकार

शालेय जीवनात विद्यार्थाना कित्येक परीक्षांना सामोरे जावे लागते. जसे चाचणी परीक्षा, सहामही परीक्षा, वार्षीक परीक्षा ह्या तर नेहमीच्या झाल्याच पण त्याचबरोबर तोंडी परीक्षा, पाठांतर परीक्षा, विज्ञान प्रयोगाच्या परीक्षा, चित्रकला, पि.टी. परीक्षा अश्या असंख्य परीक्षांना मुलांना सामोरे जावे लागते.

परीक्षा संपल्यावर विद्यार्थ्यांना दिलासा वाटतो. परीक्षा नसत्या तर एखादी व्यक्ती शिकेले असते परंतु आनंद होऊन. मुलांना परीक्षा पास करण्यास भाग पडू नका. आईन्स्टाईन सारखे वैज्ञानिक त्यांच्या परीक्षेत बर्यानच वेळा नापास झाले परंतु तरीही ते यशस्वी ठरले.

म्हणून आपल्याला मुलांकडून परीक्षा पास करण्यास भाग पाडण्याची गरज नाही. परीक्षा ऐकून, मुलांचा मनात येणारा त्वरित विचार कठोर अभ्यास असतो. कधीकधी एखाद्याची अशी इच्छा असते की कोणतीही परीक्षा नसावी जेणेकरुन हे तणावपूर्ण क्षण येऊ नयेत.

परीक्षा न झाल्यास त्याचे काय परिणाम होतील?

विद्यार्थी आनंदित होतील, परीक्षेची भीती, कठोर परिश्रम आणि निद्रिस्त रात्रींचा बोजा दूर होईल. परिक्षण किंवा चाचणी, त्याची माहिती शिक्षणास सुधारण्यासाठी आणि सुधारित करण्यासाठी आयोजित केली जाते.

Similar questions