India Languages, asked by sangitabachhav101, 12 days ago

राजगडाने पाहिलेल्या ऐतिहासिक घटना​

Attachments:

Answers

Answered by zi88043
1

Answer:

ऐतिहासिक चवदारतळे हे महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील महाड शहरात आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिनांक 20 मार्च 1927 रोजी केलेल्या पाण्याच्या सत्याग्रहामुळे जागतिक स्तरावर प्रसिध्द आहे. या तळ्याची लांबी 100 X रुंदी 100 मीटर असुन सदरचे तळे 5.5 मीटर खोल असुन त्याचे अंदाजे क्षेत्रफ़ळ 2.5 एकर आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या असंख्य अनुयायांसोबत या तळ्यातील पाणी प्राशन करुन हा पाणवटा सर्वांसाठी खुला करुन दिला. या सत्यागृहामुळे सामाजिक समतेचे रणशिंग फ़ुंकले गेले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीच्या रायगड या किल्ल्याच्या लगत असलेले महाड एक शहर. या शहराची लोकसंख्या 27,536 इतकी आहे. या शहराच्या मध्यभागी चवदारतळे आहे. छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने या शहराची भुमी पावन झाली आहे.

चवदारतळे सत्याग्रह इतिहासात प्रसिध्द असुन या लढ्याची स्मृती तसेच समतेचे प्रतिक म्हणुन दरवर्षी 20 मार्च हा दिन चवदारतळे सत्याग्रह वर्धापन दिन साजरा केला जातो. हा वर्धापन दिन साजरा करणे करिता संपुर्ण देशातुन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लाखो अनुयायी तसेच पर्यटक दरवर्षी आवर्जुन भेट देत असतात. या चवदारतळ्याचे सौदर्यीकरण महाड नगरपरिषदेने पुर्ण केले आहे.

Similar questions