CBSE BOARD XII, asked by kyurpatel8158, 7 months ago

Relvecha shod deshachya ardhik vikasala gati denara tharla tuche mat liha

Answers

Answered by gyaneshwarsingh882
2

Answer:

Explanation:

हो माझ्या मते रेल्वे चा शोध हा देशाच्या आर्थिक विकासाला गती देणाराच ठरला. आजच्या काळात भारतात रेल्वे ची कित्येक प्रकार आहेत, मोड आहेत, की रेल्वेची स्वतंत्र आर्थिक बजेट असतं ! शिवाय रेल्वे आल्याने राज्य- परराज्य , देश - विदेश , आणि अश्याच अनेक बंधनांनी व्यापार करण्यात येतो आणि याने आर्थिक स्थिती मध्ये खूप बदल होतात आणि भारत हे आशिया खंडातील आर्थिक दृष्टीने प्रगत असल्यामुळे नफा कमावणे देखील सोपे होते , याचं एक कारण म्हणजे रेल्वे. तर याने असं सिद्ध होतं की देशाच्या आर्थिक विकासाला गती देणारं एक प्रमुख कारण रेल्वे देखील होते आहे आणि असेल!

Hope it helps..

Similar questions