२) सारांश लेखन:-
पुढील उतारा वाचा व त्याला १/३ एवढा सारांश लिहा.
"पुस्तकासारखा मित्र नाही असे म्हणतात. इतर मित्र आहेत, पण ते कधी रागावतात, कधी चिडतात, तर कधी
चेष्टा करतात. कधी वेळेच्या अभावी उनयोगह पडत नाहीत. कधी ते आपले अंतरंग खुले करीत नाहीत. ते आपणांपासून
काहीतरी लपवून ठेवतात. परंतु पुस्तकाचे तसे नाही. त्याला जवळ करण्याचा अवकाश की, ते आपले अंतरंग खुले करते.
ते कधी फसवत नाही, कधी चुकवत नाही. नेहमी अगदी आपल्या सेवेस तयार असते.
पुस्तकांचे पुष्कळ प्रकार असतात. काही पुस्तके अल्पायुषी, तर काही दीर्घयुषी असतात. त्यांचे आयुष्य त्यांच्यामधील
विचारांवर अवलंबून असते. विचार जितके स्थायी तितकी पुस्तके स्थायी. वर्तमानपत्राचे आयुष्य एक दिवस. सकाळी
उत्साहाने व आतुरतेने ते आपण वाचतो, पण त्याचे पारायण करतो असे कोणी म्हणेल तर ते योग्य होणार नाही. मासिकांचे
आयुष्य एक ममिना, परंतु काही पुस्तके सदासर्वकाळ बहुमोल असून तप्त मनाला समाधान देतात. भगवद्गीता, बायबल,
कुराण, वेद वगैरे या प्रतीचे ग्रंथ होत.
Answers
Answered by
1
Answer:
1
Explanation:
you should write in english or hindi language to which we can give you a perfect answer.
I hope it will be helpfull for you dear.
I hope it will be helpfull for you dear. mark as brainliest.
Similar questions
Social Sciences,
5 months ago
English,
5 months ago
Social Sciences,
5 months ago
History,
9 months ago
Math,
1 year ago
Math,
1 year ago